बारावी नापास झाल्यावर आंडरवर्ल्ड डाॅन व्हावं असं वाटलंतं.
बारावी नापास झाल्यावर आंडरवर्ल्ड डाॅन व्हावं असं वाटलंतं.
.................................................
मुंगीचं डोळं कसलं असत्यात हे बर्याच लोकांना माहित नसतं.
..................................................
भारी पोरगी दिसली म्हणून एॅड्रेस विचारलो तर ती म्हणटली तूला पाहिजेत ते माझेच पप्पा आहेत की. मला उगचच अंगलटकला आल्यागत वाटलं. आणि वरनं बिनसाखरेचा चहा दिली. तिच्या पप्पाबरोबर बोलणं झालं. जाताना तिला म्हणटलो चहा भारी केल्यास की. ती म्हणटली तूला तस्संच पाहिजे !
.................................................
ऊस संपत आला की बाजारातले भाजीपाल्याचे दर पडायला चालू होतात.
..................................................
हा रस्ता चुकला होता. कुठं वळायच कळना ह्याला. मग एकानं सांगितलं, तिथं कोपर्यावर एक कुत्र्याचं पिल्लू पडलंय तिथून जा. हा तिथून गेला.
..................................................
रात्रीत एखाद्या मूरमाट रस्त्यावर बैलगाडी जात असताना. गाडीवान गप्पच बसतो.
.................................................
बारावी सायन्स केलेल्या पोरी दोन वर्षे बीएस्सी करतात आणि सुट्टीत लग्न करतात थर्ड इयरला मंगळसूत्र घालून येतात. आणि नापास होतात.
..................................................
हेल्मेट घातल्यावर कसं वाटतं ?
.................................................
मुंगीचं डोळं कसलं असत्यात हे बर्याच लोकांना माहित नसतं.
..................................................
भारी पोरगी दिसली म्हणून एॅड्रेस विचारलो तर ती म्हणटली तूला पाहिजेत ते माझेच पप्पा आहेत की. मला उगचच अंगलटकला आल्यागत वाटलं. आणि वरनं बिनसाखरेचा चहा दिली. तिच्या पप्पाबरोबर बोलणं झालं. जाताना तिला म्हणटलो चहा भारी केल्यास की. ती म्हणटली तूला तस्संच पाहिजे !
.................................................
ऊस संपत आला की बाजारातले भाजीपाल्याचे दर पडायला चालू होतात.
..................................................
हा रस्ता चुकला होता. कुठं वळायच कळना ह्याला. मग एकानं सांगितलं, तिथं कोपर्यावर एक कुत्र्याचं पिल्लू पडलंय तिथून जा. हा तिथून गेला.
..................................................
रात्रीत एखाद्या मूरमाट रस्त्यावर बैलगाडी जात असताना. गाडीवान गप्पच बसतो.
.................................................
बारावी सायन्स केलेल्या पोरी दोन वर्षे बीएस्सी करतात आणि सुट्टीत लग्न करतात थर्ड इयरला मंगळसूत्र घालून येतात. आणि नापास होतात.
..................................................
हेल्मेट घातल्यावर कसं वाटतं ?
टिप्पण्या